शेतकऱ्यांनो अखेर मदतीचा मार्ग मोकळा! अतिवृष्टी भरपाईसाठी eKYC सुरू, जाणून घ्या सविस्तर

eKYC Process for Farmers 2025

eKYC Process for Farmers 2025: शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीच्या नुकसानीबाबत आणि रब्बी अनुदानाच्या वितरणाबाबत राज्य सरकारकडून एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक पाऊल उचलण्यात आले आहे. अनेक शेतकरी गेल्या काही महिन्यांपासून अनुदानाची प्रतीक्षा करत होते. परंतु, त्यांचे ‘फार्मर आयडी’ (Farmer ID) विविध कारणांमुळे मंजूर न झाल्याने त्यांना योजनेचा लाभ मिळत नव्हता. अखेर प्रशासनाने या समस्या दूर करण्याचा निर्णायक … Read more

काय सांगता! या बँकांचे पीक कर्ज होणार माफ, सरकारकडून मोठी घोषणा

Maharashtra Crop Loan Waiver Banks List

Maharashtra Crop Loan Waiver Banks List: शेतकरी वर्गासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने अखेर शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन मागणीवर प्रतिसाद देत कर्जमाफीची प्रक्रिया सुरू करण्याची तयारी दाखवली आहे. नागपूर येथे झालेल्या तीव्र शेतकरी आंदोलनानंतर, सरकारने आगामी अर्थसंकल्पात या कर्जमाफीसाठी आवश्यक निधी राखून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ही घोषणा झाल्यापासून राज्यातील शेतकऱ्यांमध्ये आशेची नवीन किरणे … Read more

कुठे २००० तर कुठे ५००! कांद्याच्या बाजारात पुन्हा मोठी उलथापालथ

Onion market rate today

Onion market rate today: १२ नोव्हेंबर २०२५ रोजी राज्यभरातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावात मोठे चढउतार दिसून आले. काही ठिकाणी दरांनी पुन्हा २००० रुपयांच्या वर झेप घेतली, तर काही भागांत भाव ५०० रुपयांवर स्थिर राहिले. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर “थोडं समाधान आणि थोडीशी चिंता” अशी दोन्ही छटा दिसून येत आहेत. कांदा म्हणजे फक्त भाजी नाही, तो शेतकऱ्याच्या … Read more

सोयाबीनच्या दरात ८ हजारांची विक्रमी वाढ, बाजार समित्यांत शेतकऱ्यांची गर्दी, वाचा संपूर्ण अपडेट!

Soybean Market Update: दिवाळीच्या सुट्टीनंतर महाराष्ट्रातील बाजार समित्या पुन्हा एकदा शेतमालाने गजबजून गेल्या आहेत. विशेषत: सोयाबीन पिकाला मिळत असलेले विक्रमी दर पाहून शेतकऱ्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. वाशिम, कारंजा, यवतमाळ, हिंगोली आणि बुलढाणा या जिल्ह्यांतील शेतकरी मोठ्या संख्येने आपल्या सोयाबीन विक्रीसाठी बाजार समित्यांकडे धावत आहेत. सोमवारी (१० नोव्हेंबर) वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर-ट्रॉली, … Read more

हरभरा पिकावर मर रोग? हे एकच औषध करेल कमाल, शेतकऱ्यांसाठी खास माहिती! 

Harbhara pik favarani

Harbhara pik favarani: शेतकरी बांधवांनो, नमस्कार! अनेक शेतकरी मित्रांच्या मनात नेहमीच येणारा प्रश्न म्हणजे, हरभऱ्यावर पहिली फवारणी कधी करायची? कोणते औषध योग्य आहे? आणि मर रोगावर नियंत्रण कसे मिळवायचे? तर आजच्या लेखात आपण याच विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. सरी-वरंबा पद्धतीचा फायदा काय? या पद्धतीत दोन सऱ्यांमध्ये साधारण दोन ते अडीच फूट एवढं अंतर ठेवलं … Read more

ठाणे निवासी नायब तहसीलदार यांच्या जीवाला अर्जदारांपासून धोका? माहितीच्या अधिकाराच्या उत्तरामुळे खळबळ..!

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ (RTI) नुसार नागरिकांना प्रशासनाकडून माहिती मिळवण्याचा मूलभूत हक्क असताना, ठाणे तहसीलदार कार्यालयाने एका आरटीआय अर्जाला दिलेले उत्तर अत्यंत वादग्रस्त ठरले आहे. चक्क लोकसेवकाच्या ६ महिन्यांचे वेतन दाखले, हालचाल रजिस्टर आणि फिरस्ती नोंदवही सारखी सार्वजनिकरित्या प्रसिद्ध करणे अभिप्रेत असलेली माहिती देण्यास नकार देत, माहिती अधिकार कायद्यातील कलम ८ (१) (त्र) चा आणि … Read more